परी न संड़ावे दोन्ही वार
भारतीय सणांच्या मागे अध्यात्म तर आहेच
पण विज्ञान देखिल आहे
लहान असताना दिवाळी सणाला आजी उटने लावून स्नान घालायची
आजीचे दर्शन घेतले की आजी अगदी तोड़ंभरून आशिर्वाद द्यायची
पुता,मातीचा दिवा हो,कापसाची वात हो.
आता त्या बालीश वयात खेळायचे दिवस
आणी
आजीचा आशिर्वाद थोडासा विचित्रच वाटायचा
व
आजीच्या आशिर्वादावर विचार करायला त्या वयात तरी शक्य न्हवतेच
परंतु
जेव्हा विज्ञानाचे चार पुस्तक शिकवले गेले व थोड़ीशी का होईना अध्यात्मिक संगती लाभली तेव्हा कुठे ड़ोसक्यात उजेड पड़ला की
पणतीमधील वात तेवण्यासाठी ती तेलात बुड़ालेली असावी लागते आणी त्याच वेळी तिचे एक टोक बाहेरही असावा लागते तेव्हा कुठे ती वात प्रकाश देते
मानवी जीवनही या पणतीतील वातीप्रमाने असायला हवे
तुम्हाला या संसाररूपी जगतात रहावच लागेल
इथे राहीला तरी त्या पासून अलिप्त रहा
जर भौतिक जगतातील संसाररूपी तेलात पुर्णपणे बुड़ून गेलात तर आत्मज्ञानाची ज्योत कशी पेटणार?
संत महात्म्यानी व विज्ञानानी आणि दिव्याने हाच तर संदेश दिला आहे
संसारात जरूर रहा
पण
दिव्याच्या वातीप्रमाने एक टोक कोरड़े असुद्या
कधी तरी सदगुरू भेटतीलच आणि आपला दिवा ज्ञानाग्नी पेटवतीलच पण आत्मवातीच एक टोक संसाराव्यतिरिक्त कोरड़े असेल तरच ना?
म्हणूनच
सुखे करावा संसार!परी न संड़ावे दोन्ही वार!!
आणि
संसारी असावे असुनी नसावे!भजन करावे वेळोवेळा!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
भारतीय सणांच्या मागे अध्यात्म तर आहेच
पण विज्ञान देखिल आहे
लहान असताना दिवाळी सणाला आजी उटने लावून स्नान घालायची
आजीचे दर्शन घेतले की आजी अगदी तोड़ंभरून आशिर्वाद द्यायची
पुता,मातीचा दिवा हो,कापसाची वात हो.
आता त्या बालीश वयात खेळायचे दिवस
आणी
आजीचा आशिर्वाद थोडासा विचित्रच वाटायचा
व
आजीच्या आशिर्वादावर विचार करायला त्या वयात तरी शक्य न्हवतेच
परंतु
जेव्हा विज्ञानाचे चार पुस्तक शिकवले गेले व थोड़ीशी का होईना अध्यात्मिक संगती लाभली तेव्हा कुठे ड़ोसक्यात उजेड पड़ला की
पणतीमधील वात तेवण्यासाठी ती तेलात बुड़ालेली असावी लागते आणी त्याच वेळी तिचे एक टोक बाहेरही असावा लागते तेव्हा कुठे ती वात प्रकाश देते
मानवी जीवनही या पणतीतील वातीप्रमाने असायला हवे
तुम्हाला या संसाररूपी जगतात रहावच लागेल
इथे राहीला तरी त्या पासून अलिप्त रहा
जर भौतिक जगतातील संसाररूपी तेलात पुर्णपणे बुड़ून गेलात तर आत्मज्ञानाची ज्योत कशी पेटणार?
संत महात्म्यानी व विज्ञानानी आणि दिव्याने हाच तर संदेश दिला आहे
संसारात जरूर रहा
पण
दिव्याच्या वातीप्रमाने एक टोक कोरड़े असुद्या
कधी तरी सदगुरू भेटतीलच आणि आपला दिवा ज्ञानाग्नी पेटवतीलच पण आत्मवातीच एक टोक संसाराव्यतिरिक्त कोरड़े असेल तरच ना?
म्हणूनच
सुखे करावा संसार!परी न संड़ावे दोन्ही वार!!
आणि
संसारी असावे असुनी नसावे!भजन करावे वेळोवेळा!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment