आप आपना घात करू
भगवान शकंराचे वास्तव्य म्हणजे स्मशानभुमीतच
शिवाय दररोज अंगाला चिताभस्म लावत असत
आणी ते दुरवरून रोज आणण्यासाठी वेळ जात असे म्हणून भगवान शंकराच्या एका भक्ताने तपश्चर्या करून प्रभूची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली
तेव्हा भगवान महादेवाने त्या भक्ताला चिताभस्म आणण्यासाठी सांगितले
तो रोज भगवान शकंरासाठी दुरवर जाऊन चिताभस्म आणू लागला
परंतु ऐक दिवस त्याला चिताभस्म घेऊन येण्यास फारच लागला
व भगवान शकंराची पुजा पण अड़ून पडली
तो भक्त उशीरा आला तेव्हा महादेवांनी त्याला उशीरा येण्याचे कारण विचारले
चिताभस्म लवकर मिळतच नाही असे त्यांचे सागितंल्यावर भगवान शकंराने त्या भक्ताला वरदान दिले कि तु ज्याच्या ड़ोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल
हे वरदान मिळालेवर वेळेवर चिताभस्म येऊ लागले
तो भक्त एक दिवस चिताभस्म घेऊन आल्यावर त्याची वक्रदृष्टी मातापार्वतीवर पड़ली
माता पार्वतीचे सुदंर स्वरूप पाहून त्या भक्ताची नियतच बदलली
मला तर वरदान प्राप्त आहे
मग मी जर शकंराच्याच ड़ोक्यावर हात ठेवला तर ते भस्म होतील
व
स्वरूप सुदंर पार्वती मलाच मिळेल
असा मनात विचार केला
आणि
एक दिवस भगवान शिवजी ध्यानस्थ असताना भगवान शिवजीच्याच ड़ोक्यावर हात ठेवण्यासाठी तो भक्त येऊ लागला
समाधी अवस्थेत असलेल्या भगवान शिवजीनी अंतरज्ञानाने जाणले
व
आपले आराध्य भगवान श्रीहरि विष्णूचे स्मरण केले
चतुरांचा शिरोमनी असलेले भगवान श्रीहरि विष्णूनी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सुदंर अस्या स्रीचा अवतार धारण केला
भगवान विष्णूचा एकमेव शक्ती अवतार म्हणजे मोहिनी अवतार
तो हाच
मोहिनी अवतार घेऊन भगवान त्या शिवभक्तापुढे प्रकट झाले
मोहीनीचे सौंदर्य बघून तो शिवभक्त एका क्षणात पार्वतीचे सौंदर्यही विसरून गेला
त्या भक्तांने त्या मोहिनीला विवाहाची मागणी घातली
तेव्हा ति स्वरूप सुंदरी म्हणाली
माझा एक नवस आहे की माझ्या होणारे पतीने विवाहा अगोदर माझ्या सोबत नृत्य घरावे
तो भक्त म्हणाला
मी तयार आहे
कामातुरा भय ना लज्जा
तो भक्त त्या सुदंरी बरोबर नृत्य करू लागला
ति जसे हावभाव करेल तसेच हा पण हावभाव करू लागला
तिने कमरेवर हात ठेवले की हा ही कमरेवर हात ठेवायचा
नृत्य अगदी रंगात आले दोघेही नृत्यात बेधुंद होऊन गेले व अकस्मात त्या सुदंरीने आपल्या ड़ोक्यावर हात ठेवला
आणि ह्या भक्तानेही आपल्या मस्तकी हात ठेवताच जागेवरच भस्म झाला
भगवान शिवजीचा भक्त असुनही संत महात्म्ये म्हणतात
मोहीनीचे संगें भस्मासूर गेला
आपणही भगवंताचे भक्त आहोत
आपल्याही ज्ञात अज्ञात शक्ती भगवान परमात्माने दिलेली आहे
आता त्या ईश्वरी शक्तीचा वापर किती व कसा करायचा हे आपले आपण ठरवायचे
या संसार चक्रात सतत दुसर्याचे ड़ोक्यावर हात ठेवता ठेवता असंही नको व्हायला की एक दिवस आपन आपल्याच ड़ोक्यावर नजरचुकिने हात ठेवून आपनही भस्मासूर होणार नाही ना?????
म्हणून की काय संत महात्म्ये वेळोवेळी जीवाला जागे करतात
सावध होई बापा
कारन
मिळालीही असेल एखादी ईश्वरी शक्ती तर तिचा समाजहितासाठी सदुपयोगच व्हावा
नाहीतर
आपनच आपल्या ड़ोक्यावर हात ठेवून भस्म झाल्यावर जगाचे काहीच नुकसान होत नाही मात्र आपलाच भस्मासूर होतो म्हणजेच
आप आपणा घातकरू!
शत्रू झालो मी दावेदारू
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
भगवान शकंराचे वास्तव्य म्हणजे स्मशानभुमीतच
शिवाय दररोज अंगाला चिताभस्म लावत असत
आणी ते दुरवरून रोज आणण्यासाठी वेळ जात असे म्हणून भगवान शंकराच्या एका भक्ताने तपश्चर्या करून प्रभूची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली
तेव्हा भगवान महादेवाने त्या भक्ताला चिताभस्म आणण्यासाठी सांगितले
तो रोज भगवान शकंरासाठी दुरवर जाऊन चिताभस्म आणू लागला
परंतु ऐक दिवस त्याला चिताभस्म घेऊन येण्यास फारच लागला
व भगवान शकंराची पुजा पण अड़ून पडली
तो भक्त उशीरा आला तेव्हा महादेवांनी त्याला उशीरा येण्याचे कारण विचारले
चिताभस्म लवकर मिळतच नाही असे त्यांचे सागितंल्यावर भगवान शकंराने त्या भक्ताला वरदान दिले कि तु ज्याच्या ड़ोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल
हे वरदान मिळालेवर वेळेवर चिताभस्म येऊ लागले
तो भक्त एक दिवस चिताभस्म घेऊन आल्यावर त्याची वक्रदृष्टी मातापार्वतीवर पड़ली
माता पार्वतीचे सुदंर स्वरूप पाहून त्या भक्ताची नियतच बदलली
मला तर वरदान प्राप्त आहे
मग मी जर शकंराच्याच ड़ोक्यावर हात ठेवला तर ते भस्म होतील
व
स्वरूप सुदंर पार्वती मलाच मिळेल
असा मनात विचार केला
आणि
एक दिवस भगवान शिवजी ध्यानस्थ असताना भगवान शिवजीच्याच ड़ोक्यावर हात ठेवण्यासाठी तो भक्त येऊ लागला
समाधी अवस्थेत असलेल्या भगवान शिवजीनी अंतरज्ञानाने जाणले
व
आपले आराध्य भगवान श्रीहरि विष्णूचे स्मरण केले
चतुरांचा शिरोमनी असलेले भगवान श्रीहरि विष्णूनी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी सुदंर अस्या स्रीचा अवतार धारण केला
भगवान विष्णूचा एकमेव शक्ती अवतार म्हणजे मोहिनी अवतार
तो हाच
मोहिनी अवतार घेऊन भगवान त्या शिवभक्तापुढे प्रकट झाले
मोहीनीचे सौंदर्य बघून तो शिवभक्त एका क्षणात पार्वतीचे सौंदर्यही विसरून गेला
त्या भक्तांने त्या मोहिनीला विवाहाची मागणी घातली
तेव्हा ति स्वरूप सुंदरी म्हणाली
माझा एक नवस आहे की माझ्या होणारे पतीने विवाहा अगोदर माझ्या सोबत नृत्य घरावे
तो भक्त म्हणाला
मी तयार आहे
कामातुरा भय ना लज्जा
तो भक्त त्या सुदंरी बरोबर नृत्य करू लागला
ति जसे हावभाव करेल तसेच हा पण हावभाव करू लागला
तिने कमरेवर हात ठेवले की हा ही कमरेवर हात ठेवायचा
नृत्य अगदी रंगात आले दोघेही नृत्यात बेधुंद होऊन गेले व अकस्मात त्या सुदंरीने आपल्या ड़ोक्यावर हात ठेवला
आणि ह्या भक्तानेही आपल्या मस्तकी हात ठेवताच जागेवरच भस्म झाला
भगवान शिवजीचा भक्त असुनही संत महात्म्ये म्हणतात
मोहीनीचे संगें भस्मासूर गेला
आपणही भगवंताचे भक्त आहोत
आपल्याही ज्ञात अज्ञात शक्ती भगवान परमात्माने दिलेली आहे
आता त्या ईश्वरी शक्तीचा वापर किती व कसा करायचा हे आपले आपण ठरवायचे
या संसार चक्रात सतत दुसर्याचे ड़ोक्यावर हात ठेवता ठेवता असंही नको व्हायला की एक दिवस आपन आपल्याच ड़ोक्यावर नजरचुकिने हात ठेवून आपनही भस्मासूर होणार नाही ना?????
म्हणून की काय संत महात्म्ये वेळोवेळी जीवाला जागे करतात
सावध होई बापा
कारन
मिळालीही असेल एखादी ईश्वरी शक्ती तर तिचा समाजहितासाठी सदुपयोगच व्हावा
नाहीतर
आपनच आपल्या ड़ोक्यावर हात ठेवून भस्म झाल्यावर जगाचे काहीच नुकसान होत नाही मात्र आपलाच भस्मासूर होतो म्हणजेच
आप आपणा घातकरू!
शत्रू झालो मी दावेदारू
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment