˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 15 November 2016

अनर्थकारी

अनर्थकारी
अर्थमनर्थ भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यम्!
पुत्रादपि धनभाजां भीतीः सर्वत्रैषा विहिता रीतिः!!
द्वादश पंजरिका नावाच्या ग्रंथात जगदगुरू शकंराचार्य म्हणतात
पैसा अनर्थकारी आहे
हे मनुष्याने नेहमी मनात बाळगाव.
पैस्यापासुन काड़िमात्रही सुख नाही
उलट धनवंताला स्वतःच्या मुलापासून देखील भिती वाटते
म्हणून
तर ते धन ,पैसा आपल्या परिवाराच्या पासून लपवून ठेवतात
कुठे कुठे नाही बहुतांश सर्व ठिकाणी हेच चित्र आहे
रात्रंदिवस पैसा पैसा करणारेना जगदगुरू हा उपदेश करतात
जरूरी पुरता पैसा जीवनात उपयोगी आहे
पण
त्या पैस्याचा जिवनभर सग्रंह करत राहने म्हणजेच भयालाच आमंत्रण देणे आहे
याच्या मनुष्याने फारच आहारी न जाता पैश्याचे वास्तविक मुल्य जाणावे
हिच जगदगुरू शकंराचार्याना अपेक्षा


No comments:

Post a Comment