उरले ते हरि तुम्हां समर्पण
गीता मनुष्याला सांगते
शनैः शनैः उपरमेत्
आता धिरे धिरे उपराम होणे आवश्यक आहे
काल सारखा पुढे जातोय
तो तर कुणासाठीच थांबत नाही
आपल्या जीवनातील बरेच दिवस गेले
आता थोडेच तर उरलेय
गेलेल्या जीवनात अनेक विषयांचा स्पर्श झाला
अनुभव काय आला?
कोणताही आनंद विषयात मिळाला नाही
मनाला जरा समजावा
आता बस की?
हजारो प्रकारच्या स्वरांचा भोग कानाने घेतला
हजारो मन अन्नाची विष्टा केली
अनंत सुवास घेतले
शिल्लक काय उरले?
वेगवेगळ्या नरम गरम गाद्यावर झोपून स्पर्श विषय अनुभवला
यातला कोणता भोग जीवनात स्थिर राहीला?
अस मनाला थोडे थोडे समजवायला हवे आता
कारन
गीता मनुष्याला सांगते
शनैः शनैः उपरमेत्
आता धिरे धिरे उपराम होणे आवश्यक आहे
काल सारखा पुढे जातोय
तो तर कुणासाठीच थांबत नाही
आपल्या जीवनातील बरेच दिवस गेले
आता थोडेच तर उरलेय
गेलेल्या जीवनात अनेक विषयांचा स्पर्श झाला
अनुभव काय आला?
कोणताही आनंद विषयात मिळाला नाही
मनाला जरा समजावा
आता बस की?
हजारो प्रकारच्या स्वरांचा भोग कानाने घेतला
हजारो मन अन्नाची विष्टा केली
अनंत सुवास घेतले
शिल्लक काय उरले?
वेगवेगळ्या नरम गरम गाद्यावर झोपून स्पर्श विषय अनुभवला
यातला कोणता भोग जीवनात स्थिर राहीला?
अस मनाला थोडे थोडे समजवायला हवे आता
कारन
क्षणभंगुर नाही भरवसा
थोडेसे पुर्वपुण्य आहे म्हणून येथवर आलात
आता
व्हारे सावध तोड़ा माया आशा
उद्या त्रिपुरारी पौर्णिमा झाली की हे संताचे जीवाला सावधान करणारे शब्दही कुठे ऐकायला मिळेलच हे सांगता येत नाही
परमात्मा उदार आहे
तो आपल्याला नक्कीच क्षमा करील
माऊली तर म्हणतात
झड़झड़ोणी वहिला निघ!भक्तीचिये वाटे लाग!तरीच पावसी अव्यंग!निजधाम माझे!!
झाले गेले त्याचा विचार सुद्धा करू नका
फक्त म्हणा
उरले ते हरि तुम्हां समर्पण
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
थोडेसे पुर्वपुण्य आहे म्हणून येथवर आलात
आता
व्हारे सावध तोड़ा माया आशा
उद्या त्रिपुरारी पौर्णिमा झाली की हे संताचे जीवाला सावधान करणारे शब्दही कुठे ऐकायला मिळेलच हे सांगता येत नाही
परमात्मा उदार आहे
तो आपल्याला नक्कीच क्षमा करील
माऊली तर म्हणतात
झड़झड़ोणी वहिला निघ!भक्तीचिये वाटे लाग!तरीच पावसी अव्यंग!निजधाम माझे!!
झाले गेले त्याचा विचार सुद्धा करू नका
फक्त म्हणा
उरले ते हरि तुम्हां समर्पण
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment