ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार
द्वापारयुगात
राहियेले यज्ञ मोड़ीले किर्तन |
पळाले ब्राह्मण दैत्यां भेणे ||
तेव्हा गाईच्या रूपात पृथ्वी ब्रम्हंदेवापाशी गाह्राणे सांगु लागली. भगवान शिवजी, इंद्रदेव,व ब्रम्हंदेव सर्व मड़ंळी क्षिरसागरात भगवान श्रीहरि विष्णूकड़े आली. भगवान परमात्माला वदंना करून स्तुती करू लागले. तेंव्हा तिथे आकाशवाणी झाली.
देवकीच्या गर्भा येईल भगवान |
रक्षिल ब्राह्मण गाईभक्त ||
भगवान परमात्माचे अवतार प्राकट्य मथुरेत झाले. पुढे भगवान नंद यशोदेच्या घरी रांगु लागले.
रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरती गौळणी वो
रांगता रांगता लोणी चोरत खोड़्याही करू लागले. अनेक गाह्राणी येऊ लागली.
ऐसे ऐकता गाह्राणी |
यशोदे नयनी आले पाणी ||
तेव्हा यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते
उद्या जाई राना |सवे घेऊनी गोधना ||
मग भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड़्या सोबत खांद्यावर काबंळी व हातात काठी घेऊन रानात गाई चारू लागले. एक दिवसाचा प्रसंग ब्रम्हंदेवाचे मानसपुत्र नारदजी तिन्ही तालात गमण करत करत ब्रम्हंदेवाच्या दर्शनाला आले. असता ब्रम्हांजी विचारतात, नारदा त्रैल्योक्यातील काही विशेष वार्ता आणली काय? तेंव्हा नारदजी म्हणतात,
ऐक नवलाईची वार्ता आहे. मृत्यूलोकी यमुनेच्या तिरावर एका गवळ्याच्या घरी बालक रूपाने परब्रह्म परमेश्वराने अवतार धारण केला आहे
आणी भगवान परमात्मा आपल्या सवंगड़्याना वैकुंठातही दुर्लभ असा काला वाटतात
व तो अवतार त्रैलौक्याला पुज्य आहे. नारदजीची ही वार्ता ऐकून क्षणभर ब्रम्हंदेव अवाकच झाले
स्वर्गीचे सर्व देव मृत्यूलोकी वेष पालटून आले
कारण मुळ स्वरुपात जावे तर हे गवळ्याचे पोर आणि आम्ही देव हा अंहकार जागा झाला
या देवांनी गोपाळांच्या उचिष्ठासाठी पाण्यात मास्याचे रूप धारण केले. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांना सांगितले. आज यमुनेवर कोणीही पाणी प्यायला जायचे नाही. अशा रितीने भगवान श्रीकृष्णानी,
काला वाटीता विधाता येणे ठकविला
ब्रम्हंदेवाचा अंहकार जागा झाला श्रीकृष्णाची खोड मोड़ावी म्हणून सर्व गायी वासरे व गोपाळ यांना एकदम गुप्त करून सत्यलोकात घेऊन गेला
म्हणतात ना
चतुरा तु शिरोमनी |
गुण लावण्याची खाणी ||
भगवान परमात्माने ब्रम्हंदेवाची हि कृती ओळखली
इच्छामात्रे करी ब्रम्हांड़ाच्या कोटी |
त्यासाठी काय गोष्टी अपुर्व हे ||
भगवान हसले
गायी वत्सगोपाळ केलीसे निर्माण |
न लागता क्षण परिक्षिती ||
व आपल्या मायेने पुन्हा त्यानेच गाई वासरे व गोपाळांचे रूपे स्वतःच घेतली
सायंकाळी गेले गोकुळा भितरी |
आपुलाल्या परी घरी सर्व ||
संध्यासमयी सर्व गायी गोपाळासह गोकुळात गेले असा क्रम वर्षभर सुरू होता. भगवंताने स्वतःच सर्व गायी गोपाळांच्या रूपात विहार केला
ईकडे ब्रम्हदेवाने वर्षभर वाट पाहीली कि, श्रीकृष्ण मला शरण येईल. एक दिवस ब्रम्हदेव कंटाळून गोकुळात जाऊन बघतो तर सर्व काही जसेच्या तसे गायी वासरे चरत होत्या व भगवान गोपाळांत नानाविध खेळ खेळत होते . ब्रम्हंदेव मनाशीच विचार करू लागला. हे सर्व इथेच आहे
मग मी सत्य लोकांत नेले कुणाला? पुन्हा सत्यलोकांत जाऊन पहातो तर तिथेही तेच गोपाळ गाईवासर ब्रम्हदेव अक्षरशः भाबांवला
भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लोटागंण घालुन स्तुती करू लागला. तेंव्हा सर्व कृष्णमय दिसु लागले
भगवंताची निट स्तुतिही करता येईना
त्याने सत्यलोकात जाऊन ति गाईवासरे व गोपाळ परत आणून दिले.
जयाचिये नाभी जन्म चतुरानना
त्या
ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार |
मानवा विचार न कळेची काही ||
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
द्वापारयुगात
पापी जे अभक्त दैत्य जे मातले |
धरणीसी झाले ओझे त्याचे ||
ऋषीमुनीना हे आसुर त्रास देऊ लागलेराहियेले यज्ञ मोड़ीले किर्तन |
पळाले ब्राह्मण दैत्यां भेणे ||
तेव्हा गाईच्या रूपात पृथ्वी ब्रम्हंदेवापाशी गाह्राणे सांगु लागली. भगवान शिवजी, इंद्रदेव,व ब्रम्हंदेव सर्व मड़ंळी क्षिरसागरात भगवान श्रीहरि विष्णूकड़े आली. भगवान परमात्माला वदंना करून स्तुती करू लागले. तेंव्हा तिथे आकाशवाणी झाली.
देवकीच्या गर्भा येईल भगवान |
रक्षिल ब्राह्मण गाईभक्त ||
भगवान परमात्माचे अवतार प्राकट्य मथुरेत झाले. पुढे भगवान नंद यशोदेच्या घरी रांगु लागले.
रांगत रंगणी चोरीत लोणी धावुनी धरती गौळणी वो
रांगता रांगता लोणी चोरत खोड़्याही करू लागले. अनेक गाह्राणी येऊ लागली.
ऐसे ऐकता गाह्राणी |
यशोदे नयनी आले पाणी ||
तेव्हा यशोदा माता भगवान श्रीकृष्णाला म्हणते
उद्या जाई राना |सवे घेऊनी गोधना ||
मग भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड़्या सोबत खांद्यावर काबंळी व हातात काठी घेऊन रानात गाई चारू लागले. एक दिवसाचा प्रसंग ब्रम्हंदेवाचे मानसपुत्र नारदजी तिन्ही तालात गमण करत करत ब्रम्हंदेवाच्या दर्शनाला आले. असता ब्रम्हांजी विचारतात, नारदा त्रैल्योक्यातील काही विशेष वार्ता आणली काय? तेंव्हा नारदजी म्हणतात,
ऐक नवलाईची वार्ता आहे. मृत्यूलोकी यमुनेच्या तिरावर एका गवळ्याच्या घरी बालक रूपाने परब्रह्म परमेश्वराने अवतार धारण केला आहे
आणी भगवान परमात्मा आपल्या सवंगड़्याना वैकुंठातही दुर्लभ असा काला वाटतात
व तो अवतार त्रैलौक्याला पुज्य आहे. नारदजीची ही वार्ता ऐकून क्षणभर ब्रम्हंदेव अवाकच झाले
स्वर्गीचे सर्व देव मृत्यूलोकी वेष पालटून आले
कारण मुळ स्वरुपात जावे तर हे गवळ्याचे पोर आणि आम्ही देव हा अंहकार जागा झाला
या देवांनी गोपाळांच्या उचिष्ठासाठी पाण्यात मास्याचे रूप धारण केले. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्माने गोपाळांना सांगितले. आज यमुनेवर कोणीही पाणी प्यायला जायचे नाही. अशा रितीने भगवान श्रीकृष्णानी,
काला वाटीता विधाता येणे ठकविला
ब्रम्हंदेवाचा अंहकार जागा झाला श्रीकृष्णाची खोड मोड़ावी म्हणून सर्व गायी वासरे व गोपाळ यांना एकदम गुप्त करून सत्यलोकात घेऊन गेला
म्हणतात ना
चतुरा तु शिरोमनी |
गुण लावण्याची खाणी ||
भगवान परमात्माने ब्रम्हंदेवाची हि कृती ओळखली
इच्छामात्रे करी ब्रम्हांड़ाच्या कोटी |
त्यासाठी काय गोष्टी अपुर्व हे ||
भगवान हसले
गायी वत्सगोपाळ केलीसे निर्माण |
न लागता क्षण परिक्षिती ||
व आपल्या मायेने पुन्हा त्यानेच गाई वासरे व गोपाळांचे रूपे स्वतःच घेतली
सायंकाळी गेले गोकुळा भितरी |
आपुलाल्या परी घरी सर्व ||
संध्यासमयी सर्व गायी गोपाळासह गोकुळात गेले असा क्रम वर्षभर सुरू होता. भगवंताने स्वतःच सर्व गायी गोपाळांच्या रूपात विहार केला
ईकडे ब्रम्हदेवाने वर्षभर वाट पाहीली कि, श्रीकृष्ण मला शरण येईल. एक दिवस ब्रम्हदेव कंटाळून गोकुळात जाऊन बघतो तर सर्व काही जसेच्या तसे गायी वासरे चरत होत्या व भगवान गोपाळांत नानाविध खेळ खेळत होते . ब्रम्हंदेव मनाशीच विचार करू लागला. हे सर्व इथेच आहे
मग मी सत्य लोकांत नेले कुणाला? पुन्हा सत्यलोकांत जाऊन पहातो तर तिथेही तेच गोपाळ गाईवासर ब्रम्हदेव अक्षरशः भाबांवला
भगवान श्रीकृष्णाच्या चरणी लोटागंण घालुन स्तुती करू लागला. तेंव्हा सर्व कृष्णमय दिसु लागले
भगवंताची निट स्तुतिही करता येईना
त्याने सत्यलोकात जाऊन ति गाईवासरे व गोपाळ परत आणून दिले.
जयाचिये नाभी जन्म चतुरानना
त्या
ब्रम्हादिका ज्याचा न कळेची पार |
मानवा विचार न कळेची काही ||
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment