तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।
तर्काने चालणाऱ्या लोकांत म्हणजे त्यांच्या तर्कात शक्ति नसते.तर्कामुळे निव्वळ एखाद्या चांगल्या विषयालाही फाटे फुटतात.फक्त तर्काने दृढनिश्चय होत नाही.हे पण चांगले ते पण चांगले असच वाटत राहत.डोळ्यांसमोर अनेक वाटा दिसतात.कोणत्या वाटेने वाटचाल केल्यावर इच्छित स्थळी पोहचू ते ठरत नाही.त्यामुळे लिहणे वाचणे शिकणे जरी कमी झाले तरी हरकत नाही.पण हृदयात प्रेम आणि भक्ति मात्र असलीच पाहिजे.आळसाला आणि अहंकाराला तिथे आळस नको.तुकोबाराय कलियुगातील लोकांना सांगून गेलेत.
कलिमध्ये दास तुका।जातो लोका सांगत
जय हो
जय मुक्ताई🚩
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
तर्काने चालणाऱ्या लोकांत म्हणजे त्यांच्या तर्कात शक्ति नसते.तर्कामुळे निव्वळ एखाद्या चांगल्या विषयालाही फाटे फुटतात.फक्त तर्काने दृढनिश्चय होत नाही.हे पण चांगले ते पण चांगले असच वाटत राहत.डोळ्यांसमोर अनेक वाटा दिसतात.कोणत्या वाटेने वाटचाल केल्यावर इच्छित स्थळी पोहचू ते ठरत नाही.त्यामुळे लिहणे वाचणे शिकणे जरी कमी झाले तरी हरकत नाही.पण हृदयात प्रेम आणि भक्ति मात्र असलीच पाहिजे.आळसाला आणि अहंकाराला तिथे आळस नको.तुकोबाराय कलियुगातील लोकांना सांगून गेलेत.
कलिमध्ये दास तुका।जातो लोका सांगत
जय हो
जय मुक्ताई🚩
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment