झाले रामराज्य काय उणे आम्हांसी
राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला
आणि दुसर्यांना आनंदात रममाण करणारा राम
श्रीरामचंद्र प्रभू दुष्ट रावणादिकांचा वध करून व लंका जिंकून घेतली. आणी विजयश्री श्रीरामचंद्र प्रभु जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले. तेव्हा सर्व अयोध्यावासी जन आनंदी झाले. श्रीराम प्रभु अयोध्येत आले तेंव्हा अयोध्यावासी भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही सर्व ऋषी मुनीं साधुसंत आनंदी झाले. रामराज्य सुरू झाले होते
ऋषीची दानवांमुळे बंद पड़लेले यज्ञ व साधना पुन्हा पुर्ववत सुरु झाली .
"पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे", हे खरे रामराज्य होय असे संतांनी केलेली रामराज्याची अनुभूती सर्वांना येऊ लागली.
भगवान श्रीरामचंद्र प्रभु अशाच आनंदात एक दिवस सुर्यास्ताचे वेळी कौसल्या व आदिमातांसह आपल्या राजमहालात बसले होते. तेव्हा प्रभू म्हणतात. कौसल्यामाई आता मी अयोध्येचा राजा झालो आहे. माझ कर्तव्य आहे की माझ्यापेक्षा लहानांना काहीतरी द्यावे. प्रभूनी सर्वांना काहीतरी मागाव म्हणून पहिला नबंर आला तो भरतजींचा
भरतजी प्रभूच्या समोर येताच ड़ोळे आनंदाश्रूने ड़बड़बले व म्हणतात,
"प्रभू,आपके चरणों मे प्रेम बढता रहे"
भगवान "तथास्तु " म्हणाले.
आता भरतजीचींं पत्नी माड़ंवी प्रभूला नमस्कार करून मागणी करते,
"प्रभू, रघुकूल मे पुत्रवधू बनने का सौभाग्य मिला अब कोई मागंने की इच्छा नही"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
आता लक्ष्मणजी भगवंताचे चरणस्पर्श करून मागणी करतात.
"प्रभू, बचपन से साथ रहते आये है इसीतरह अंतिम सांसतक साथ रहना"
भगवान "तथास्तु " म्हणाले.
लक्ष्मणजींची धर्मपत्नी उर्मीलाजी प्रभूला विनम्र भावाने वंदन करत मागणी करते,
"प्रभू, कैसी भी बिकट परस्थितीयां आये पर मेरा धिरज टिका रहे"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
आता शत्रूघ्नजी श्रीरामचंद्र प्रभुसमोर मागणी करतात,
"प्रभू, मुझे आपके चरणोंके परमभक्त भरतजींकी चरणोंकी निशीदिन सेवा देना"
भगवान "तथास्तु "म्हणतात.
आता रघुकूलातील शेवटचे पात्र भगवान श्रीरामचंद्र प्रभु समोर मागणी करत होते,
सर्व उपस्थितांना कुतूहल वाटत होते,
श्रीरामांना प्रणिपात करत शत्रूघ्नजींची धर्मपत्नी श्रूतकिर्ति मागणी करतेय,
"प्रभू, जो मागूं वो दोगे ना आप?"
तेंव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात,
"रघुकूल रित सदा चली आयी,
प्राण जाय पर वचन न जायी"
श्रूतकिर्ति भगवंताकड़े मागणी करतेय
"प्रभू, आप अयोध्या पधारे, आपका राज्याभिषेक हुआ, आप जब अयोध्या आये तो स्नान किया फिर राजपोशाख पहनी. प्रभूजी, चौदह वर्ष आपने जो वल्कल पहने थे वो उतारे हुये वल्कल मुझे प्रसाद रूपमें दिजीये"
श्रूतकिर्तिचे हे शब्द ऐकून प्रभू श्रीरामचंद्रासह सर्वच अवाक झाले
श्रूतकिर्ति प्रभूला म्हणते,
"प्रभू, वल्कल मागंना रघुकूल मे अपवाद है कितूं जिदंगी मे कब वनवास आये पता नही, अब जो सुख आया है उसमे हम भूल न जाये और यदि कल वनवास भी आया तो हम वो वल्कल देखकर त्याग और समर्पन के सिद्धांत इस खुशीमे भूल न जाये".
प्रभू श्रीराम रघुकूलातील या सर्वात वयाने लहान परंतु विचाराने सर्वात मोठ्या असलेल्या श्रूतकिर्तिच्या हाती वल्कल सोपवतात
ही खरी रामराज्याची व्याख्या असावी
रामराज्य हे आत ह्रदयात यायला हवे
"सहज त्यांच्या ऐकता गोष्टी |
परमार्थ चित्ती दृढवेल ||"
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला
आणि दुसर्यांना आनंदात रममाण करणारा राम
श्रीरामचंद्र प्रभू दुष्ट रावणादिकांचा वध करून व लंका जिंकून घेतली. आणी विजयश्री श्रीरामचंद्र प्रभु जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले. तेव्हा सर्व अयोध्यावासी जन आनंदी झाले. श्रीराम प्रभु अयोध्येत आले तेंव्हा अयोध्यावासी भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही सर्व ऋषी मुनीं साधुसंत आनंदी झाले. रामराज्य सुरू झाले होते
ऋषीची दानवांमुळे बंद पड़लेले यज्ञ व साधना पुन्हा पुर्ववत सुरु झाली .
"पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे", हे खरे रामराज्य होय असे संतांनी केलेली रामराज्याची अनुभूती सर्वांना येऊ लागली.
भगवान श्रीरामचंद्र प्रभु अशाच आनंदात एक दिवस सुर्यास्ताचे वेळी कौसल्या व आदिमातांसह आपल्या राजमहालात बसले होते. तेव्हा प्रभू म्हणतात. कौसल्यामाई आता मी अयोध्येचा राजा झालो आहे. माझ कर्तव्य आहे की माझ्यापेक्षा लहानांना काहीतरी द्यावे. प्रभूनी सर्वांना काहीतरी मागाव म्हणून पहिला नबंर आला तो भरतजींचा
भरतजी प्रभूच्या समोर येताच ड़ोळे आनंदाश्रूने ड़बड़बले व म्हणतात,
"प्रभू,आपके चरणों मे प्रेम बढता रहे"
भगवान "तथास्तु " म्हणाले.
आता भरतजीचींं पत्नी माड़ंवी प्रभूला नमस्कार करून मागणी करते,
"प्रभू, रघुकूल मे पुत्रवधू बनने का सौभाग्य मिला अब कोई मागंने की इच्छा नही"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
आता लक्ष्मणजी भगवंताचे चरणस्पर्श करून मागणी करतात.
"प्रभू, बचपन से साथ रहते आये है इसीतरह अंतिम सांसतक साथ रहना"
भगवान "तथास्तु " म्हणाले.
लक्ष्मणजींची धर्मपत्नी उर्मीलाजी प्रभूला विनम्र भावाने वंदन करत मागणी करते,
"प्रभू, कैसी भी बिकट परस्थितीयां आये पर मेरा धिरज टिका रहे"
भगवान "तथास्तु" म्हणाले.
आता शत्रूघ्नजी श्रीरामचंद्र प्रभुसमोर मागणी करतात,
"प्रभू, मुझे आपके चरणोंके परमभक्त भरतजींकी चरणोंकी निशीदिन सेवा देना"
भगवान "तथास्तु "म्हणतात.
आता रघुकूलातील शेवटचे पात्र भगवान श्रीरामचंद्र प्रभु समोर मागणी करत होते,
सर्व उपस्थितांना कुतूहल वाटत होते,
श्रीरामांना प्रणिपात करत शत्रूघ्नजींची धर्मपत्नी श्रूतकिर्ति मागणी करतेय,
"प्रभू, जो मागूं वो दोगे ना आप?"
तेंव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात,
"रघुकूल रित सदा चली आयी,
प्राण जाय पर वचन न जायी"
श्रूतकिर्ति भगवंताकड़े मागणी करतेय
"प्रभू, आप अयोध्या पधारे, आपका राज्याभिषेक हुआ, आप जब अयोध्या आये तो स्नान किया फिर राजपोशाख पहनी. प्रभूजी, चौदह वर्ष आपने जो वल्कल पहने थे वो उतारे हुये वल्कल मुझे प्रसाद रूपमें दिजीये"
श्रूतकिर्तिचे हे शब्द ऐकून प्रभू श्रीरामचंद्रासह सर्वच अवाक झाले
श्रूतकिर्ति प्रभूला म्हणते,
"प्रभू, वल्कल मागंना रघुकूल मे अपवाद है कितूं जिदंगी मे कब वनवास आये पता नही, अब जो सुख आया है उसमे हम भूल न जाये और यदि कल वनवास भी आया तो हम वो वल्कल देखकर त्याग और समर्पन के सिद्धांत इस खुशीमे भूल न जाये".
प्रभू श्रीराम रघुकूलातील या सर्वात वयाने लहान परंतु विचाराने सर्वात मोठ्या असलेल्या श्रूतकिर्तिच्या हाती वल्कल सोपवतात
ही खरी रामराज्याची व्याख्या असावी
रामराज्य हे आत ह्रदयात यायला हवे
"सहज त्यांच्या ऐकता गोष्टी |
परमार्थ चित्ती दृढवेल ||"
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment