चक्रवर्ती करी
मानवी मनाच्या विकासात भाषेच मोठ योगदान आहे. अनेक भाषाचं पिढानपिढ्या चालत आलेल ज्ञान सक्रंमीत करण्यासाठी भाषा हा राजमार्गाला जोङणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली.
ती पन एक विशिष्ट भाषेचा आधार घेऊनच
त्याच गीता ग्रंथावर टिका करताना विश्व माऊली ज्ञानोबारायांनी छप्पन भाषेचा गौरव केला.
अंतरीक साधनेने परिपूर्ण ठरलेले तुकोबाराय शब्दप्रभू ठरले. या सर्व ग्रंथाच्या जगतात श्री गीता व त्याच ग्रंथाचा अंलकार असलेली माय ज्ञानेश्वरी
तिच वैभव आगळे वेगळेच आहे .
वेदाला तरी जातीपातीच बधंण आहे परंतू गीता ज्ञानेश्वरी ही सर्वासाठी आहे. ते गीतेच तत्वज्ञान जर समजून घेतल तर जिवनात पुन्हा दुःखच येनार नाहीत.
कदाचित सकंट येतील पन दुःखदायक मुळीच नसणार.
ज्ञानेश्वरीच्या वाचनाने साधकाची बौधीक क्षमता वाढते. अशा गीताईच्या बोधाने,
तरी पुढील साधावया कार्यार्थ |
पुर्ण झाला पार्थ ||
जाणते लोक कर्म सोडतच नाही कधी किंवा कर्मापासून दुर पन जात नाही. फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करत असतात. अगदी लहान बाळाला सुद्धा आई शिकवत असते. कर्म करत जा.
गीता ज्ञानेश्वरीची अजुन एक दुसरी शिकवण आहे
अलिप्त रहा. निर अंहकारी रहा व ममत्वरहीत जिवन जगाव.
अलिप्त विटाळा तुका म्हणे
अशी ही श्री गीता आणि ज्ञानेश्वरीचे आपन फक्त मनाने कानाने वाचेने सेवक होऊया मग,
म्हणोनी मने काये वाचा |
जो सेवक होईल इयेचा |
तो स्वानंद साम्राज्याचा |
चक्रवर्ती करी ||
अशी ही माय ज्ञानेश्वरी...
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
मानवी मनाच्या विकासात भाषेच मोठ योगदान आहे. अनेक भाषाचं पिढानपिढ्या चालत आलेल ज्ञान सक्रंमीत करण्यासाठी भाषा हा राजमार्गाला जोङणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली.
ती पन एक विशिष्ट भाषेचा आधार घेऊनच
त्याच गीता ग्रंथावर टिका करताना विश्व माऊली ज्ञानोबारायांनी छप्पन भाषेचा गौरव केला.
अंतरीक साधनेने परिपूर्ण ठरलेले तुकोबाराय शब्दप्रभू ठरले. या सर्व ग्रंथाच्या जगतात श्री गीता व त्याच ग्रंथाचा अंलकार असलेली माय ज्ञानेश्वरी
तिच वैभव आगळे वेगळेच आहे .
वेदाला तरी जातीपातीच बधंण आहे परंतू गीता ज्ञानेश्वरी ही सर्वासाठी आहे. ते गीतेच तत्वज्ञान जर समजून घेतल तर जिवनात पुन्हा दुःखच येनार नाहीत.
कदाचित सकंट येतील पन दुःखदायक मुळीच नसणार.
ज्ञानेश्वरीच्या वाचनाने साधकाची बौधीक क्षमता वाढते. अशा गीताईच्या बोधाने,
तरी पुढील साधावया कार्यार्थ |
पुर्ण झाला पार्थ ||
जाणते लोक कर्म सोडतच नाही कधी किंवा कर्मापासून दुर पन जात नाही. फळाची अपेक्षा न करता निष्काम कर्म करत असतात. अगदी लहान बाळाला सुद्धा आई शिकवत असते. कर्म करत जा.
गीता ज्ञानेश्वरीची अजुन एक दुसरी शिकवण आहे
अलिप्त रहा. निर अंहकारी रहा व ममत्वरहीत जिवन जगाव.
अलिप्त विटाळा तुका म्हणे
अशी ही श्री गीता आणि ज्ञानेश्वरीचे आपन फक्त मनाने कानाने वाचेने सेवक होऊया मग,
म्हणोनी मने काये वाचा |
जो सेवक होईल इयेचा |
तो स्वानंद साम्राज्याचा |
चक्रवर्ती करी ||
अशी ही माय ज्ञानेश्वरी...
जयमुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
No comments:
Post a Comment